Aai Marathi Quotes
सगळी नाती नकली असतात,वेळ आली की सगळे साथ सोडतात…!पण,या आयुष्यात दोनच नाती,एक आईच्या मायेचा हात,आणि बापाची साथ..!आयुष्यभर सोबत राहतात… ‘कशी आहेस पोरी..?’ म्हणतानाउमटलेला स्वरमुलीनं काळजात साठवला,अन् हसूनचं दिलं उत्तर“मी मजेत..”आईला जुना दिवस आठवला. आई, आधी जेव्हा रडू यायचंतेव्हा तुझी आठवण यायचीआता जेव्हा तुझी आठवण येतेतेव्हा रडू येतं…!! जिच्या हसण्याने मी स्वतःचअस्तित्व मानतो, देवा माफ कर,तुझ्या …